SSLC KARNATAKA MARATHI IMP QUESTIONS (1 MARK)

 मराठी विषयातील महत्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे




 




 

गद्य विभाग

एका वाक्यात उत्तरे लिहा

१) कोणाच्या सूचनेवरून केसोबासांनी मराठीत ग्रंथ रचना केली?

उत्तर :-  नागदेवाचार्याच्या

 

२) दृष्टांतांचे संकलन कोणी केले?

उत्तर :- केसोबासांनी

 

३) महानुभवपंथाचे संस्थापक कोण ?

उत्तर :- श्री चक्रधरस्वामी

 

४) सोंड पाहणाऱ्याला हत्ती कशासारखा वाटला ?

उत्तर :- मुसळासारखा

 

५) अनंतशक्ती परमेश्वरू या पाठाचा साहित्य प्रकार कोणता ?

उत्तर :- प्राचीन गद्य

 

6) डॉ आंबेडकरांनी कोणती नियतकालीके सुरू केली ?

उत्तर :- मूकनायक, जनता

 

7) विद्यार्थ्यानो जागृत व्हापाठाचा साहित्य प्रकार कोणता ?

उत्तर :- वैचारिक निबंध

 

8) दैवी शक्ती कोणती ?

उत्तर :- आत्मविश्वास

 

9) अकरावे अस्पृश्य विद्यार्थी संमेलन कुठे व केव्हा झाले ?

उत्तर :- पूणे येथे १९३८ साली

 

10) पहिले दैवत : विद्या : : दुसरे दैवत : ………………………….

उत्तर : – विनय




 

1) चि.वि. जोशीयांच्या मानसपुत्राची नावे लिहा ?

उत्तर :-
चिमणराव आणि गुंड्याभाऊ

 

12) लेखकाच्या कुत्राचे नाव काय होते ?

उत्तर :- वसंत

 

13) माझ्या बापाची पेंडहे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर :- द. मा. मिरासदार

 

14) आई समजून घेताना या पाठाचा साहित्य प्रकार कोणता?

उत्तर :- आत्मकथन

 

15) उत्तम कांबळेच्या आईचे नाव काय ?

उत्तर :- इलंदा

 

SSLC बोर्ड परीक्षा जुलै 2021

https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_87.html

16) उत्तम कांबळेचे वडिल काठे काम करीत होते ?

उत्तर :- सैन्यात

 

17) लेखकाला रोज किती भाकरी खायला मिळते ?

उत्तर :- फक्त दीड

 

18) फेड ही कथा कोणाची आहे ?

उत्तर :- जी. ए. कुलकर्णी

 

9) किराणा घराण्याचे संस्थापक कोण ?

उत्तर :- अब्दुल करीम खाँ

 

0) गंगूबाईना शारदांबेच्या अंगावरचे वस्त्र कोणी दिले?

उत्तर :- शंकराचार्य

 

21) गंगूबाईचे निधन केव्हा झाले ?

उत्तर :- २१ जुलै २००९ सकाळी ७ वा. १० मि.

 


 

पद्य विभाग




 

एका वाक्यात उत्तरे लिहा

१) विरहिणीम्हणजे काय ?

उत्तर :- देवाच्या विरहाने आर्त झालेल्या भक्ताच्या अवस्थेचे वर्णन असणारी काव्य रचना.

 

२) पाहूणे म्हणून घरी कोण यावे असे कवीला वाटते ?

उत्तर :- पाहूणे म्हणून घरी पंढरीचा विठ्ठल यावे असे कवीला वाटते.

 

३) हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला कोणकोणत्या गोष्टी देऊ करतो ?

उत्तर :- हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला दहीभाताचा घास, वाटीभरून दूध पाय सजविण्यासाठी सोने, तसेच पिकलेल्या रसाळ आंब्याची डहाळी देऊ करितो. 

4) विदर्भ देशाच्या राजाचे नाव काय?

उत्तर :- विदर्भ देशाच्या राजाचे नाव भीमकहोय.

 

5) नरेंद्र, शैल्य, नृसिंह यांच्या रचना कोणत्या?

उत्तर :- नरेंद्राने श्रीकृष्णचरित्रावर रचना करण्याची घोषणा केली, शैल्य याने रामायणावर रचना केली तर नृसिंह याने नलोपाख्यान रचले.

 

6) नरेंद्र कोणाच्या दरबारात कवीहोते?

उत्तर :- नरेंद्र रामदेवरायाच्या दरबारात कवी होते.

 

7) रूक्मिणीच्या गुरूचे नाव काय ?

उत्तर :- सुदेव हे रुक्मिणीच्या गुरूचे नाव होय.

 

8) रूक्मिणीचे लग्न कोणाशी ठरविले होते ?

उत्तर :- रूक्मिणीचे लग्न शिशूपालाशी ठरविले होते.

 

9) श्रीकृष्णाने कोणत्या पद्धतीने लग्न करावे असे रूक्मिणीला वाटते ?

उत्तर :- श्रीकृष्णाने राक्षस पद्धतीने लग्न करावे असं रूक्मिणीला वाटते.

 

10) शिव कोणाचे पाय नमवितो ?

उत्तर :- शिव श्रीकृष्णाचे पाय नमवितो.

 

1) पाहूणे कोठे पसरले आहेत?

उत्तर :- पाहूणे ओटीवर पसरले आहेत.

 

1२) पाहूणे राजरोस कशावर हल्ला करतात?

उत्तर :- पाहूणे राजरोस खाऊच्या डब्यावर हल्ला करतात.

 

1३) शेवटचा पाहूणा किती दिवस ठाण मांडून बसणार आहे ?

उत्तर:-शेवटचा पाहूणा किती दिवस ठाण मांडून बसणार आहे हे निश्चित सांगता येत नाही.




 

4) संत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव लिहा.
उत्तर :- संत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव गाणिक बंडोजी
ठाकूर हे आहे.


15) या भारतात बंधूभाव कवितेचे मूल्य कोणते ?
उत्तर :- या भारतात बंधूभाव कवितेचे मूल्य देशभक्ती हे होय.


16) भारतात नित्य काय वसू दे?
उत्तर :- भारतात नित्य बंधूभाव वसू दे.


17) अमीर गरीब कसे रहावेत?
उत्तर :- अमीर गरीब एकमताने रहावेत.


18) सर्व संप्रदाय कसे दिसावेत ?
उत्तर :- सर्व संप्रदाय एक दिसावेत.


19) अस्पृश्यता जगातून कशी नष्ट व्हावी ?
उत्तर :-अस्पृश्यता जगातून समूळ नष्ट व्हावी.


20) सत्कार कोणाचा होत आहे ?
उत्तर :- पहिल्या तृणपात्याचा सत्कार होत आहे.


1) स्वागतगीत कोणी म्हटले ?
उत्तर :- स्वागतगीत खगांनी म्हटले.


22) अत्तर म्हणजे काय असावे ?
उत्तर :-पहिला पाऊस पडल्यावर जो मातीचा सुगंध येतो त्याला अत्तर असे म्हटले आहे.


23) या ठिकाणी गुलाल कोणता आहे ?
उत्तर :-या कवितेत कवीने लाल मातीला गुलाल असे म्हटले आहे.


24) गुराख्याची फजिती पाहून माय काय करते ?
उत्तर :- गुराख्याची फजिती पाहून माय जात्यावर रचलेल्या ओव्या म्हणते.


5) गुराख्याचे पाय कशाने निब्बर होतात ?
उत्तर :-गुराख्याचे पाय काट्याकुट्यात जाऊन निब्बर होतात.


26) पावसाने झोडपल्यावर गुराखी
कोठे उभा असे
?
उत्तर :- पावसाने झोडपल्यावर गुराखी गायीच्या पोटाखाली
(बाजूला) उभा असे.


27) धरण कवितेतील स्त्रीने आपले
तान्हे लेकरू कोठे ठेवले आहे
?
उत्तर :-धरण कवितेतील स्त्रीने आपले तान्हे लेकरू पाटीखाली (बुट्टीखाली) ठेवले आहे.


8) वेल कोठे चढते ?

उत्तर :- वेल मांडवावर चढते.


29) ती रान का धुंडाळते?
उत्तर :- ती स्त्री घोटभर पाण्यासाठी रान धुंडाळते.


30) भूकेलेली पोरे कशी धावतात?
उत्तर :-भुकेलेली पोरे सैरावैरा धावतात.


31) भूकेलेले जीव काय देतात ?
उत्तर :-भुकेलेले जीव इशारा देतात.


2) भूकेलेल्या पोटाला काय वर्ज्य नाही ?
उत्तर :-भुकेलेल्या पोटाला देवरक्तही वर्ज्य नाही.


3) विठ्ठलाला काय दाखव अशी विनवणी करतात ?
उत्तर :-विठ्ठलाला देवपण दाखव अशी विनवणी करतात.


4) विठ्ठलाच्या पोटी काय आहे ?

उत्तर :- विठ्ठलाच्या पोटी माया आहे.

 

SSLC परीक्षेसाठी खूप उपयुक्त

व्याकरणावरील  नवीन व  उपयुक्त ऑनलाईन टेस्ट एकाच लिंकमध्ये

https://bit.ly/2VZ57au

 

SSLC बोर्ड परीक्षा जुलै 2021

https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_87.html

 

खालील घटकावरील नवीन सराव टेस्ट

नमुना प्रश्नपत्रिकेनुसार व्याकरणातील खालील घटकावर प्रश्न येतील

काळ व काळाचे प्रकार

म्हणी व अर्थ

शब्दांच्या जाती

समास

प्रयोग

वृत्त

शब्दसमुहाबद्दल एक शब्द

विभक्ती प्रत्यय

अलंकार

संधी

 

ALL THE BEST


Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now