10th SS (RAJYA SHASTRA) 2. BHARATACHE PARARASHTRA DHORAN (2.भारताचे परराष्ट्र धोरण)

 

 


 

परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू


इयत्ता – दहावी 


विषय – समाज विज्ञान 


घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न 


राज्यशास्त्र 

घटक 1 .भारतासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय योजना.. 

                         प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर) 


 




 

1)    भारताच्या परराष्ट्र धोरणाची सूत्रे कोणी हाती घेऊन यशस्वी करून दाखविली?


पंडित नेहरू


2)   पंचशील तत्वे कोणत्या दोन देशांमध्ये झाली.


भारत – चीन


3)  …………….. साली पंचशील तत्त्वांचा अवलंब केला.


1954


4)  कोणाच्या कारकिर्दीत अलिप्तवादी धोरणांमुळे भारत-पाक संबंध सुधारले?

अटल बिहारी वाजपेयी


5) आफ्रिकेतील वर्णभेदाच्या विरोधात कोणी लढा दिला ?


नेल्सन मंडेला



6)  भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणाला संबोधले जाते?


पंडित नेहरू



7)   आफ्रिकेचे गांधी असे कोणाला म्हणतात?


नेल्सन मंडेला


8)   स्वातंत्र्यापूर्वी भारत कोणत्या देशाची वसाहत होता?


इंग्लंड




9)  जागतिक पातळीवर कोणत्याही गटात सामील न होणे म्हणजे –


अलिप्तवादी


10)  घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय सहजीवनाचा आदर
करते?


कलम 51


11) सार्क संघटनेत किती देश आहेत?


8 देश (भारत, श्रीलंका, भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि आफगाणिस्तान)


12)  गोर्‍या लोकांनी काळ्या लोकांना दिलेली वाईट वागणूक म्हणजे –


वर्णभेद


13) अलिप्तवादी धोरणामुळे कोणत्या देशाकडून भारताला संरक्षण मिळाले.


रशिया


14) ‘जग हे दृष्ट आहे’ असे उद्गार चीनच्या आक्रमणानंतर कोणी काढले?


पंडित नेहरू


15) कोणत्या दोन महासत्ता देशांमधील संघर्षाला शीतयुद्ध म्हटले गेले.


रशिया – अमेरिका



17) भारताने कोणत्या आशियाई संमेलनामध्ये स्वतःचे वसाहत विरोधी धोरण यावेळी जाहीर केले.


1949-1950

 





 





 

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now