10.VIDYARTHYANA BODH

 10. विद्यार्थ्यांना बोध..
AVvXsEjzhKsSmisjIGOc7QLeKgzHcxxCUqe9K5ZuCe HNnJbNcvcTbDiBycnd zPkOv01bUZQEs74y2n15UHj2g3LsAuONXyUaFRdr ce3kCjD8sDNDCiREW Wcz8qLdf0J8o0Dz8igKnTF0qtfD5Qb1H1RnpGdmOFMFqm3WF3IpzrLIfpMzwk54JtfI k11fw=w200 h111
– समर्थ रामदास 

नवीन शब्दांचे अर्थ

बाळबोध – साधे

चतुर – हुशार

घडसुनी – प्रयत्न करून / पुन्हा पुन्हा लिहिणे, घटवणे

वोतले – ओतले

मसीचे – शाईचे

वळी – ओळी

नेमस्त- नेमून दिव्याप्रमाणे

अर्कुली – उकार

अ.   
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) अक्षर सुंदर कसे
असावे?

उत्तर – अक्षर साधे व खूप
प्रयत्नांनी सुंदर झालेले असावे.

2) चतूर केव्हा समाधान पावतील ?

उत्तर: बाळबोध, सुंदर अक्षर पाहताच चतूर समाधान पावतील.

(3) काना, मात्रा, वेलांटी संबंधी समर्थ काय सांगतात ?

उत्तर: काना, मात्रा, वेलांटी संबंधी सांगताना समर्थ म्हणतात काना, मात्रा, वेलांटी
हे सर्व नीट असावे.

4) ओळी लितिाना कोणती काळजी घ्यावी ?

उत्तरः ओळी लिहिताना दोन ओळी एकमेकांना स्पर्श करू नयेत  तसेच मात्रा व उकार एकमेकांत मिसळू नयेत.

5) जपून लिहिण्याचा संदेश कोणाला दिला आहे ?

उत्तर : ज्यांनी नुकतच लिहायला शिकण्यास सुरुवात केली आहे
त्यांनी जपून लिहावे असा संदेश दिला आहे.

 

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now