SSLC SS notes 3 भारतातील ब्रिटीश सत्तेचे परिणाम



प्रकरण – 3 भारतातील ब्रिटीश सत्तेचे परिणाम

खालील नोट्स PDFमध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..

I. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात उत्तरे द्या.

१.
प्रशासनात नागरी सेवा कोणी आणली
?

⇒लॉर्ड कॉर्नवॉलिस

२.
कायमस्वरूपी जमीनदारी पद्धती कोणी आणली
?

लॉर्ड कॉर्नवॉलिस

3. ब्रिटीश भारताचा पहिला गव्हर्नर
जनरल कोण होता
?

वॉरन हेस्टिंग्ज.

4. भारतात कार्यक्षम पोलिस यंत्रणा
कोणाने लागू केली
?

लॉर्ड कॉर्नवॉलिस

5. पोलिस अधीक्षक हे नवीन पद कोणी निर्माण
केले?

लॉर्ड कॉर्नवॉलिस

 6. कोणत्या समितीने लष्करी यंत्रणेची पुनररचना
करण्याची शिफारस केली
?

 पिलच्या समितीने

7. कायम
जमीनदारी पद्धती कोठे व केव्हा सुरू झाली
?

1793 मध्ये बंगाल आणि बिहारमध्ये

8. महालवारी पद्धतीची सुरूवात कोणी
केली
?

आर.एम. बर्ड आणि जेम्स थॉमसन

9. रयतवारी पद्धती कोणी लागू केली?

1792 साली अलेक्झांडर रीड यांनी बारामहल प्रदेशात आणि 1801
साली थॉमस मन्रो  यांनी मद्रासमध्ये.

10.
भारतात आधुनिक शिक्षणाचा विस्तार कोणी केला
?

वॉरेन हेस्टिंग्ज







11.
बनारसमध्ये संस्कृत महाविद्यालय कोणी सुरु केले?

जोनाथन डंकन

१२.
कोणत्या अहवालाने भारतातील आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया घातला
?

मॅकॉलेचा अहवाल

13.
कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून
नियुक्त केले गेले
?

 1833 चा सनद कायदा
(चार्टर अॅक्ट)

14.
कोणता कायदा भारतीय राज्यघटनेच्या रचनेच्या दृष्टीने पाया ठरला
?

1935 चा भारत सरकारचा कायदा

15.
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली
?

1935 चा भारत सरकारचा कायदा







16.सनदी
कायद्याचे (चार्टर अॅक्ट) मुख्य उद्दीष्ट काय होते
?

ईस्ट इंडिया कंपनीच्या परवान्याचे नूतनीकरण करणे.

II.
पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2-3 वाक्यात उत्तरे द्या.

१.
चार्ल्स वुड्स आयोगाच्या अटीनुसार कोणकोणती विद्यापीठे स्थापन केली गेली
?

कलकत्ता विद्यापीठ.

बॉम्बे विद्यापीठ.

मद्रास विद्यापीठ.

2.महालवारी
पद्धत म्हणजे काय
? स्पष्ट करणे.

महलम्हणजे तालुका.

आर.एम. बर्ड आणि जेम्स थॉमसन यांनी ही पद्धत लागू केली.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि दिल्ली येथे महालवारी पद्धत लागू केली.

मोठे आणि लहान जमीनदार या व्यवस्थेचा भाग होते.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त जमीन कर
निश्चित केला होता.

जमीनदारांना त्यांच्या मालकीची जमीन गमवावी लागत असे.

जमीनदार व शेतकर्‍यांचे नुकसान होत असे.

3. पूर्व भारत शासनाच्या काळात
कोणत्या घटनात्मक कायद्यांची सुरूवात झाली
?

रेग्युलेटिंग अॅक्ट – 1773

पिट्स इंडिया अ‍ॅक्ट – 1784

चार्टर अॅक्ट – 1813

चार्टर अॅक्ट – 1833

4. ब्रिटिश राजवटीत कोणकोणते
घटनात्मक विकासाचे कायदे करण्यात आले होते?

भारत सरकारचा कायदा – 1858

भारतीय शासनाचा कायदा – 1861

भारतीय शासनाचा कायदा – 1892

भारतीय शासनाचा कायदा – 1909

भारतीय शासनाचा कायदा – 1919

भारतीय सरकारचा 
कायदा – 1935







5. वॉरेन हेस्टिंग्जने कोणकोणती 2
प्रकारची न्यायालये अमलात आणली?

दिवाणी अदालत म्हणजे नागरी न्यायालय

फौजदारी अदालत म्हणजे गुन्हेगारी न्यायालय

6.ब्रिटीशांच्या काळात पोलिस
यंत्रणेत काय उपाययोजना करण्यात आल्या
?

पोलिस अधीक्षक (एसपी) चे पद निर्माण केले.

एका जिल्ह्याला अनेक पोलीस ठाणी निर्माण केली.

त्याचप्रमाणे प्रत्येक गाव चौकीदाराच्या देखरेखीखाली ठेवले.

प्रत्येक ठाण्याला एक कोतवालची नेमणूक केली.

त्याचप्रमाणे प्रत्येक गाव चौकीदाराच्या देखरेखीखाली ठेवले.

कोतवालचोरी, गुन्हेगारी वगैरेसाठी कोतवाल संबंधित असे.

7.
रयतवारी पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती
?

1792 मध्ये अलेक्झांडर रीड यांनी रयतवारी पद्धत बारामहल
प्रदेशात अंमलात आली.

या पद्धतीत शेतकरी आणि कंपनी यांचा थेट संबंध होता.

शेतकरी  हा जमीन
मालक झाला.

मालकाला जमीन कर म्हणून 50% उत्पादन द्यावे लागले.

जमीन महसुलाला तीस वर्षांची मुदत होती.

8. पिटस
इंडिया अ‍ॅक्ट १७८४ च्या तरतुदी काय आहेत
?

संचालक मंडळाऐवजी सहा सभासदांचे एक नियंत्रण मंडळ
स्थापण्यात आले.

लष्करी व नागरी क्षेत्रावर तसेच जमीन महसूलबाबत
नियात्रानाचे अधिकार संचालक मंडळाकडे देण्यात आले.

भारतीयांचे राजकीय हक्क कमी करण्यात आले.

या कायद्याने जाहीर केले की भारताचा जो भाग  ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आहे ब्रिटीश
साम्राज्याचा अविभाज्य भाग आहेत.



Share with your best friend :)