अध्ययन निष्पत्ती 10- ब्रिटीश प्रशासनांच्या काळातील भारतामधील समाज सुधारकांची माहिती समजून घेतील.
समाज सुधारक
१.राजाराम मोहन रॉय
माणूस घडविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आणि तो प्रत्येकाचा हक्क आहे असे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रतिपादन केले. भारतातील ते एक नवोदय, धर्म निरपेक्ष, मानवतावादी होते, या युगातील कोणत्याही साक्षर स्त्रीने अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरणामध्ये ठेवण्यासारखे धाडसी व्यक्तीमत्व म्हणजे विद्यासागर. विशेषतः आपल्या देशातील स्त्री मुक्तीसाठी कठोर परिश्रम घेणारी एक महान व्यक्ती होती, ‘विद्यासागर यांच्याकडून स्फूर्ती घेतलेली नाही अशी एकही व्यक्ती आपल्या देशात नाही’ असे गौरवोदगार स्वामी विवेकानंद यांनी विद्यासागर यांच्याबाबत काढले आहेत. त्यांनी आपली धार्मिक मनोभावना ही चळवळीपासून अलिप्त ठेवली. या भूमिमध्ये पहिल्यादांच मानवतावादी चळवळ ही शक्य होईल इतकी विज्ञान, इतिहास तसेंच तर्काच्या आधारे विकसित करण्याचा खूप प्रयत्न केला तसेच त्यांनी आधुनिक शिक्षणाचा पाया घातला.
हिंदू समाजाचे पुरुषी वर्चस्व, ख्रिश्चन संस्थांचे पुरुषी वर्चस्व आणि वसाहतवादाच्या अधिकाराला रमाबाईंनी सातत्याने विरोध केला. हंटर कमिशनने भारतातील शिक्षणावर आपल्या मतात म्हटले आहे की, 99 टक्के भारतीय पुरुष हे खी शिक्षणाच्या विरोधात आहेत.’ त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या माध्यामातून जातीयवादाची भिंत मोडून काढून सावित्रीबाई फूले यांच्या सोबत शोषितांना शिक्षण देण्यासाठी कष्ट घेतले.अध्ययन पत्रक – 38
कृती क्रमांक 1: ब्रिटीश राजवटीत भारतीय समजासुधारकांनी स्थापन केलेल्या संस्थांची नावे आणि त्यांची प्रमुख तत्वे लिहून सुधारकांच्या सुधारणा लिहा.
संस्थेचे नाव – ब्राम्हो समाज
तत्वे | सुधारणा |
१.भारतीय समाजात चेतना निर्माण करणे. 2.समाजातील वाईट प्रथा नष्ट करणे. | १. 1829 साली सती प्रथा बंद केली. 2. विधवा पुनर्विवाह 3.इंग्रजी शिक्षणाचे प्रतिपादन केले. |
संस्थेचे नाव – आर्य समाज
स्थापना – स्वामी दयानंद सरस्वती
तत्वे | सुधारणा |
१. आदर्श समाज निर्माण करणे. 2. वेदांकडे परत नेणे. 3.शुद्धी चळवळ | १. आंतरजातीय,विधवा पुनर्विवाह 2. मूर्तीपूजा,अस्पृश्यता विरोध केला. 3.वेदांकडे परत चला. |
संस्थेचे नाव – रामकृष्ण मिशन
स्थापना – स्वामी विवेकानंद
तत्वे | सुधारणा |
१. मानवहित आणि निरंतर समाज सेवा करणे. 2. स्त्री उद्धार व राष्ट्र उद्धार | १. समाजातील दुर्बल लोकांची सेवा केली. 2. स्त्रियांचा उद्धार केला. 3.राष्ट्रीयतेचे पितामह |
संस्थेचे नाव – थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया
स्थापना – रशियन महिला मॅडम एच. पी. ब्लॅव्हटस्की आणि अमेरिकन कर्नल एच. एस ऑलकॉट
तत्वे | सुधारणा |
1. भेदरहित विश्वबंधुत्व वाढविणे. | १.बालविवाहास विरोध केला. 2.अंधश्रद्धेविरुद्ध प्रचार केला. 3.होमरूल चळवळ चालू केली. ४. बनारस येथे सेन्ट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. |
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 31,32,33,34,35 उत्तरे
व्हिडीओच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक अपडेट्स साठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करायला विसरू नका
Subscribtion link
http://youtube.com/@smartguruji2022







